“हिंदू असणं गुन्हा आहे का?” – समीक्षकाच्या खोचक टिप्पणीवर नंबी नारायणन वैतागले
हिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक म्हणावं का?
Read moreहिंदूघृणा म्हणजे उत्तम आणि हिंदुत्व किंवा राष्ट्रवाद म्हणजे वाईट ही मानसिकता लोकांच्या मनात पदोपदी रुजवणाऱ्या या लोकांना समीक्षक म्हणावं का?
Read moreनंबी नारायणन यांची कहाणी काय मनाने रचलेली नाही. तेसुद्धा धगधगतं वास्तव आहे जे पाहण्याचे कष्टसुद्धा आपल्या लोकांनी घेतलेले नाहीयेत.
Read moreइलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.
Read moreअहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?
Read moreखासकरून जे राजे लोक प्रत्यक्ष रणांगणात जाऊन लढण्यापेक्षा लढाई पाहात बसत हेच लोक चक्रव्यूह रचना करीत आणि दुरून लढाई पाहण्याचा आनंद घेत.
Read moreलक्ष्यमधला हृतिक जास्त जवळचा वाटण्यामागचं कारण म्हणजे उच्चभ्रू सोसायटीतला असूनही त्याचे प्रॉब्लेम्स हे सर्वसामान्यांचे प्रॉब्लेम्स होते.
Read moreराष्ट्रवादाची भावना, ऐतिहासिक पुरुष यांचं लालूच दाखवून सिनेमा चालत नसतो याचा पृथ्वीराज आणि धाकडसारख्या सिनेमावरून अंदाज आलाच आहे,
Read moreजसे आमच्या आई वाडिलांनी आम्हाला कीशोर, रफी लता यांचे बाळकडू पाजले तसेच KK चे बाळकडू आम्ही आमच्या मुलांना देऊ.
Read moreअर्ध्याहून अधिक सिनेमा दिघे साहेब ग्रेट होते हेच आपल्यासमोर मांडतो, पण दिघे साहेब नेमके ग्रेट ‘कसे’ झाले हे मात्र सिनेमा तुम्हाला दाखवत नाही.
Read moreथेट बोलायचं झालं तर नेटफ्लिक्स इंडिया ही एकप्रकारची कचराकुंडी झाली आहे जिथे सतत काहीतरी कचरा स्वरूपातला कंटेंट लोकांच्या माथी मारला जातो,
Read moreजेव्हा या सिनेमाचा पहिला भाग आला तेव्हा बऱ्याच लोकांनी टीका केली होती. सिनेमाची कथा मांडणी, हाताळणी, यावरून बरेच प्रश्न उपस्थित केले होते.
Read moreएकंदरच सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात या स्टार लोकांनी स्वतःचीच किंमत जी कमी करून घेतली आहे त्याची जाणीव यांना कधीच होणार नाही.
Read moreअगदी देव डी पासून नुकत्याच आलेल्या केदारनाथ, अंधाधुनपर्यंत त्याचं कोणतंही गाणं ऐका..काही न काही तरी नवीन प्रयोग त्यात तुम्हाला नक्कीच जाणवेल!
Read moreराज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.
Read moreआजच्या भाषेत म्हणायला गेलं तर हे सगळे फिदाईन जिहादीच. यांच्या डोक्यात केवळ एकच ध्यास तो म्हणजे साऱ्या जागावर इस्लामिक राजवट!
Read moreसिनेमा आवडला किंवा नाही या गोष्टी वैयक्तिक आहेत, पण इतक्या गंभीर गोष्टींवर अशा भाषेत टिप्पणी करणं मानवतेच्या कोणत्या व्याख्येत बसतं?
Read moreझुंडमध्ये मांडलेल्या मुद्द्याला पोलिटिकल आणि जातीयवादाचा अॅंगल देऊन सिनेमा सुपरहीट होईल असा काही लोकांचा समज होता!
Read moreबघायला गेलं तर शाहरुख हा एवढा मोठा स्टार आहे की त्याने अर्थाजनासाठी सिनेमाकडे पाहणं कधीच सोडलं आहे आणि हे त्याने कबूलही केलंय!
Read moreवेगळं किंवा असामान्य कथानक नसलं तरी कामाठिपुरा या बदनाम वस्तीतलं हे कथानक तितक्याच सन्मानाने मांडण्यात भन्साळी यांना यश मिळालं आहे.
Read moreचित्रपट हे खरंतर खूप पॉवरफूल माध्यम आहे, पण सध्या भारतात काही मोजकीच लोकं त्याचा सदुपयोग करताना दिसत आहेत!
Read moreज्या लार्ज स्केलवर मराठी ऐतिहासिक सिनेमे प्रेझेंट करायला हवेत त्याची सुरुवात करणारा म्हणून आपण नक्कीच या सिनेमाकडे बघू शकतो.
Read moreविषय गंभीर असला तरी अध्येमध्ये येणारे हलके फुलके संवाद ठीक वाटतात, पण अशाप्रकारच्या कथानकांत त्यांची गरज नसते हे प्रकर्षाने जाणवतं.
Read moreआपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”
Read moreसिनेमॅटोग्राफी पाहता सिनेमा तुम्हाला नेत्रसुख नक्की देईल, पण सिनेमाचं नाव बघता जे मानसिक समाधान आपल्याला मिळायला पाहिजे ते मिळत नाही.
Read moreपु.ल म्हणालेत ते अगदी खरंय “आकाशात देव आहे का ते माहीत नाही पण आकाशात सूर्य, चंद्र आणि लता दीदींचे स्वर आहेत आणि सदैव राहतील!”
Read moreजेव्हा एक कलाकार त्याच्या कलेपेक्षा त्याच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जात असेल तेव्हा त्याच्या कलेत नक्कीच काहीतरी कमतरता असते!
Read moreहिंदी चित्रपटसृष्टिने आपल्याला काय दिलं तर रिमेक, बायोपीक किंवा दळभद्री सिक्वल्स. यापलीकडे हिंदी सिनेमा जाईल अशी आपण आशाच उराशी बाळगून आहोत.
Read moreगरीब मजूर ते गुन्हेगारी विश्वाचा डॉन हा प्रवास आपण प्रत्येक गँगस्टर फिल्ममध्ये पाहिला आहे, मग पुष्पामध्ये असं वेगळं काय?
Read more८३ हा काही लगान, चक दे इंडियासारखा मास्टरपीस नाही, पण ही अशी गोष्ट आहे जी अशा माध्यमातून लोकांसमोर येणं अत्यावश्यक आहे!
Read moreविद्या बालनच्या डायलॉगप्रमाणे सिनेमा म्हणजे फक्त ‘एंटरटेनमेंट’ आहे तसाच सिनेमा म्हणजे समाजाला आरसा दाखवणारं माध्यम आहे हे आपण विसरायला नको!
Read moreआकड्यांच्या बाबतीत अंतिम वरचढ ठरेल पण छोट्या छोट्या सीन्समधून, डायलॉग्समधून मनात घर करून बसलेल्या मुळशी पॅटर्नची जागा अंतिम घेऊ शकणार नाही!
Read moreसंवेदनाहीन झालेल्या न्यूज चॅनल्सचं आणि एकंदरच समाज माध्यमांचं हार्ड हिटिंग वास्तव दाखवण्यात राम माधवानी यशस्वी झाले आहेत!
Read moreभारत हा कसा चांगला देश आहे याचं सर्टिफिकेट वीर दाससारख्या माणसाने द्यावं एवढी वेळ अजून या देशावर आलेली नाही!
Read moreआचार्य अत्रे लिखित हे अजरामर नाटक माहीत नाही असा प्रेक्षक सापडण अशक्यच. ५२ वर्षाच्या कारकिर्दीत ३००० प्रयोग करणारे ऐतिहासिक नाटक!
Read moreप्रवीण तरडेसारख्या गुणी माणसाच्या सिनेमाला महेश मांजरेकरसारखा दिग्दर्शक हिंदीत बनवून त्यांची जी थट्टा करू पाहतोय हे खरंच नाही बघवत.
Read moreआपल्या इतिहासात अत्यंत तुरळक स्थान मिळालेल्या या घटनेची दाहकता आपल्यापर्यंत पोहोचवण्यात हा सिनेमा यशस्वी झाला आहे.
Read moreया मालिकेनेसुद्धा इतर मराठी मालिकांप्रमाणे चांगलं टेक ऑफ घेतलं, पण आता या मालिकेचासुद्धा सुर हरवलेला आहे हे नक्की!
Read moreजगभरात आज अनेक ब्रँड लोकप्रिय झालेत ते लोकप्रिय होण्यासाठी त्या कंपनीच्या मालकांचे अनेक कष्ट आहे. आणि सात्यत्याने ते बदल करत असतात
Read moreया आधीही Brewery King, विजय मल्ल्या यांच्या बाबतीत आपले हात चांगलेच पोळले आहेत, मग नीरव मोदीच्या बाबतीत असं काही झालं तर!
Read moreया प्रयत्नांना यश येवो आणि आपल्या आवडत्या पदार्थाच्या डबी वर ‘मेड इन इंडिया’ हे लेबल लवकरच पहायला मिळो अशी आशा करूयात.
Read more