“महाराष्ट्रातील राजकारणातली सर्वांची आवडती जोडी”
“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.
Read more“कधी काय करतील कधी काय करतील याचा नेम नाही” हे वाक्य अनेक वर्षांनी शरद पवार यांच्या नंतर आता फडणविसांबद्दल बोलले गेले.
Read more२००४ साली पवारांना सहा महिन्यांची मुदत दिली असतानाच आज २०२२ सालापर्यंत पवार न थकता, उत्साहाने काम करत आहेत.
Read moreकार्यकर्ता हा चळवळीचा प्राण असतो. ज्या चळवळीत कार्यकर्ता डावलला जातो तिची राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस होते आणि राज्यात शिवसेना होते.
Read moreअहो उद्धवजी २ शहरांची नावं बदलून “करून दाखवलं” च्या आविर्भावात सांगून जर तुमचं बहुमत सिद्ध करता आलं असतं तर काय हवं होतं?
Read moreछावा संघटनेच्या पाठींब्याला का महत्व दिलं जात आहे? कोणी स्थापन केली आहे ही संघटना आणि त्यांचा काय उद्देश आहे? जाणून घेऊयात.
Read moreसध्याचे देशातील एक मोठे नेते असणाऱ्या शरद पवार यांनी सुद्धा त्यांचं एक उत्तम विरोधीपक्षनेता म्हणून कौतुक केलं होतं.
Read moreतापट बाळासाहेब चिडले की इतर कुणाचाही धडगत नसायची. त्यांचा राग शांत होईपर्यंत त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी केवळ दादांनाच होती.
Read moreबरं अजूनही एकनाथ शिंदे आणि मंडळी काय म्हणतायत? की राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सत्तेत बसायला नको. महाविकास आघाडीमधून बाहेर पडा.
Read moreबरेच प्रसंग घडले ज्यात बाळासाहेब ठाकरे यांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांना खरोखर शिवसेना सोडावी असं वाटू लागलं होतं.
Read moreवसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायच्या होत्या पण अत्यंत संयमीपणे वसंतराव यांनी त्यांना विरोध केला.
Read moreशरद पवार यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी ३८ आमदारांसह बंड पुकारलं आणि सर्वात तरूण मुख्यमंत्री ही बिरुदावली मिरवत हातात राज्याची सूत्रं घेतली
Read moreमाननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचं पक्षातील पद वाढलं त्याप्रमाणे नार्वेकर यांना देखील बढती मिळत गेली.
Read moreविरोधी पक्ष सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणतात. हा प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा सर्वाधिकार लोकसभेच्या अध्यक्षांना असतो.
Read moreमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नारायण राणे यांना ‘कोंबडी चोर’ हे असं नाव का पडलं हे तुम्हाला ठाऊक आहे का?
Read more२०१९ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह एकनाथ शिंदे हे प्रमुख नाव चर्चेत होते.
Read moreमासिक कधी प्रकाशित करायचं यांचा निर्णय घेण्यासाठी चौघेही बाळासाहेबांच्या त्या भगिनीकडं गेले. अंक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी तारीख सांगितली.
Read moreराजकारणात इतकी उलथापालथ घडवून आणण्याचं सामर्थ्य असलेल्या शरद पवारांच्या बाबतीत एक कुतूहल मात्र लोकांना कायम वाटत आलेलं आहे.
Read moreदुपारी १ वाजता राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार असून आता नेमका कोणता आदेश राज त्यांच्या कार्यकर्त्यांना देणार याची उत्सुकता लागून आहे.
Read moreरामदेव बाबांच्या आश्रमात आयोजित एका योग शिबिरात त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्री प्रेमात कधी बदलली त्या दोघांनाही समजले नाही.
Read moreकलासक्त नेता, उत्कृष्ट वक्ता, आणि सगळ्या विषयातली जाण असणारे राज ठाकरे हे लवकरच कमबॅक करतील अशी बऱ्याच लोकांना आहे!
Read moreमनसेच्या एका नेत्याने मनसेच्या मुख्यल्यात लाऊडस्पिकरवर ‘हनुमान चालीसा’ लावली आणि त्यामुळे त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली.
Read moreराज यांनी त्यांच्या या राजकीय भूमिकेबाबत कायमच असं unapologetic असावं असंच मला वाटतं आणि कालच्या भाषणामधून तर प्रखरतेने जाणवलं.
Read moreवर्ध्यासारख्या सामान्य ठिकाणी जन्मलेल्या, पुढे रिक्षा चालवणं, अंडा भुर्जी विकणं असे व्यवसाय केलेल्या या नेत्याचा प्रवास हा प्रेरणादायक आहे.
Read more५ वर्षे हा खटला चालला. पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असतानादेखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली.
Read moreया ताफ्याने रस्त्याच्या डाव्या बाजूने आदित्य ठाकरे यांच्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि तो ताफा पुढे निघून गेला.
Read more१० मार्च नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार आहे असं काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार बांधव म्हणत आहेत!
Read moreमुंबईतील एखाद्या प्रकल्पाला टिपू सुलतान याचे नाव द्यावे हा निर्णय तुम्हाला पटतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.
Read moreबाबरी मशीद पडल्यानंतर शिवसेनेनं सिमोल्लंघन केलं असतं तर आज आपला पंतप्रधान असता”. मात्र आता बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार
Read moreमराठी माणसासाठी झटणाऱ्या बाळसाहेबांच्या मनाला एकदा शिवसेना सोडून राजकीय संन्यास घेण्याचा विचार का बरा शिऊन गेला होता?
Read moreहेलिकॉप्टरमधील पवारांच्या पत्नी तसेच राज्यमंत्री हे चांगलेच घाबरले. मात्र पवारांनी त्यानंतर जी भुमिका घेतली त्यामुळे सर्वांचेच प्राण वाचले,
Read moreमलिक यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ति समीर वानखेडेच आहेत असा दावा केला जातोय आणि यात ते स्वाक्षरी करताना दिसत आहे!
Read moreसत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने उभा आहे!
Read moreत्यांच्या चुकीची शिक्षा मिळायलाच हवी हा आग्रह धरण्यासाठी वृत्तपत्रांचे रकामे भरले जाऊ लागले. संपादकांनी खरमरीत अग्रलेख लिहीले.
Read more“हा देश कधीही हिरवा होणार नाही, हा देश भगवाच राहील” असं नमूद करून हिंदुत्वाबद्दलसुद्धा विक्रम गोखले यांनी वक्तव्य केलं.
Read moreएरव्ही राजकारणापलिकडे लक्ष न देणारे पर्रीकर मुलाबाळांमध्ये मात्र रमायचे. पत्नी आणि मुलांना कौतुकाने मिरवणाऱ्या पर्रीकरांचा हा फोटो पाहिलात का?
Read moreयाने व याच्या लाखो सहकाऱ्यांनी स्वतःवर शेकडो भयंकर केसेस घेत, मराठी भाषा, मराठी माणूस, सण, संस्कृतीला मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला!
Read moreप्रमोद महाजन यांच्या मृत्युनंतर त्याजागी मुलगी निवडून आणण्यासाठी प्रथम पसंती पक्षाने दिली परंतु त्याजागी कार्यकर्त्याचा विचार झाला नाही.
Read moreदरम्यानच्या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये या सगळ्याचा राष्ट्रवादी पक्षाला मर्यादित फायदा झाला. पण स्वबळावर सत्तेत येणे हे स्वप्नच राहिले.
Read moreकपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड हे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले. हे तिघे नेमके आहेत तरी कोण?
Read moreआजची एकंदर राजकीय परिस्थिती आणि सुरु असलेलं राजकारण बघता, भाजपकडे बघून एवढंच म्हणावसं वाटतंय, “अहो काय राव, ‘तुम्ही सुद्धा (!) त्यातलेच”
Read moreपर्यायी सरकार स्थापन करायची वेळ आलीच, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जोडी पुन्हा एकत्र येणार नाहीच, असं कुणीही छतीठोकपणे सांगू शकत नाही.
Read moreकेवळ अवधूत गुप्तेच नाही तर दादा कोंडके पासून कित्येक मराठी कलाकारांच्या मागे हेच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले!
Read moreअनेक जगप्रसिद्ध नेते या जगात आहेत, ज्यांनी मोठं यश संपादन केलं आहे, मात्र त्यांच्या जातीविषयी कुठलीही चर्चा होतं असल्याचं पाहायला मिळत नाही.
Read moreविलासराव देशमुख हे जितके चांगले नेते/राजकारणी होते तितकेच चांगले वक्तेसुद्धा होते. त्यांची कित्येक भाषणं गाजलेली आहेत!
Read moreसामान्यजन सोडा, प्रत्यक्ष निर्णय घेणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाने कधी कल्पना केली नसेल, असे काही निर्णय झाल्याचे आपल्याला आढळून येत असते.
Read moreअंधारात खडे मारता मारता कोण प्रकाशात येईल? खरंच कोणी प्रकाशात येईल का? त्याचा ह्या सरकारवर काही परिणाम होईल का?
Read moreया कायद्याचा वापर पहिल्यांदा उत्तरप्रदेश राज्यात १९५४ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतरही अनेक राज्यात या कायद्याचा वापर केला होता
Read moreपुण्याचे आमदार म्हणतात महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’
Read moreसामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी. ट्रोलिंग करायचं म्हंटल की ते कसंही होत असतं. राजकारणी लोकांच्या बाबतीत ट्रोलिंगला मर्यादा नसतातच बहुतेक!
Read moreकेजरीवालांनी जे दिल्लीत केलं ते महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर करू शकतात. याची वैचारिक आयुधं बुद्ध धर्मातील प्रतीत्यसमुत्पाद, अनित्यवादाने दिली
Read moreहे सर्व अगदी ठरवून टप्प्या टप्प्याने अंमलात आणले गेलेय असं वाटण्यास जागा आहे. याची सुरुवात ईडीच्या पवारनाट्यापासून झाली असावी.
Read moreजशी या शपथविधीची बातमी फुटली, तसा सोशलमिडियावर विविध विनोदी पोस्ट्स आणि मिम्सचा अक्षरशः पूर लोटला.
Read moreएवढी हिंमत या छोकऱ्याची? ब्राम्हण म्हणजे आमचं लग्न, सत्यनारायण आणि थेट देवाशी ओळख वगेरे असणारी जात. यांनी तेच करावं ना !
Read more