मोदी – छ. शिवाजी महाराज, मोदी – डॉ. आंबेडकर : या विचित्र तुलना कधी थांबणार?

इलैयाराजा यांना राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी मिळालेल्या नामनिर्देशनानंतर मात्र या कॉंट्रोवर्सीमागची राजकीय बाजू आणखीन स्पष्ट झाली आहे.

Read more

हिंदू कोड बिल : नेहरू आणि राजेंद्रप्रसाद, ह्यांच्यामधील वादाचा लपवला गेलेला इतिहास

आधुनिक समाजवादी विचार असलेले नेते होते. त्यांचा मनात धार्मिकता मुळीच नव्हती. त्यांना धार्मिकता भारतातील बहुतांश समस्याची जननी वाटायची.

Read more

‘रमा, तू आयुष्यात आली नसतीस तर…’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं असंही हळवं रूप…!

एरव्ही प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी अशी ओळख असलेल्या बाबासाहेबांची एक अतिशय हळवी बाजू या पात्रातून वाचकांसमोर येते.

Read more

‘जय भीम’ या शक्तिशाली नाऱ्याचा इतिहास थेट चवदार तळ्याच्या सत्याग्रहापर्यंत जातो…!

“बाबू हरदास यांच्या जाण्याने माझा उजवा हात गेला” अशी प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती.

Read more

“हेच खरे लोकमान्य!” : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे टिळकांच्या मुलाबद्दल गौरवोद्गार!

पुण्याच्या तत्कालीन कर्मठ समाजाला काहीच पटत नव्हतं. त्यांनी श्रीधरपंतांना विरोध केला. केसरी ट्रस्टमधून त्यांना काढून टाकण्याचे प्रयत्न झाले.

Read more

भारतीय राज्यघटना “कॉपी” केलेली आहे का? ‘बोलती बंद’ करणारी अभिमानास्पद उत्तरं

ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.

Read more

भारतीय राज्यघटनेची तुम्हाला माहित नसलेली ९ वैशिष्ठ्यं…

देश हाच देव असणाऱ्यांसाठी आपली राज्यघटना हाच धर्मग्रंथ आहे! आपल्या घटनेची बांधणी म्हणजे एक दीर्घ आणि किचकट प्रक्रिया होती.

Read more

‘ब्राह्मणी’ गणेशोत्सवाला शह म्हणून महाराष्ट्रात ‘नवरात्रोत्सव’ सुरु करण्यात आला…

प्रबोधनकार ठाकरे, समाजसुधारक रावबहाद्दूर सीताराम केशव बोले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बंड पुकारत सार्वजनिक नवरात्रोत्सव चालू केला.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्वपूर्ण घटना

अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आजही कित्येक लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया

Read more

एप्रिल महिना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि RBI : एक अज्ञात साखळी!

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच कामगार कायदा अस्तित्वात आणला ज्यामुळे कामाचे तास हे १२ तासांवरून कमी ८ तास करण्यात आले.

Read more

“राज्यघटना की कुराण? शिवाजी महाराज की औरंगजेब : आता निःसंदिग्ध उत्तर आवश्यक आहे!”

हमीद अन्सारी सारख्या माजी उपराष्ट्रपतींना पायउतार झाल्यावर भितीदायक वाटणारा हिंदू बहुसंख्य असलेला भारत हा सहिष्णु देश आहे का?

Read more

सुपरफास्ट ‘डेक्कन क्वीन’ कल्याणला का थांबत नाही? कारण ऐकून तुम्हीही चक्रावून जाल!

दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीन ही महाराष्ट्राच्या मुंबई व पुणे या शहरांदरम्यान रोज धावणारी एक खास रेल्वेगाडी.

Read more

दलितांनी मुस्लिमांसोबत राहावं, हे सांगणाऱ्याला ३ वर्षांत पाकिस्तान सोडून भारतात यावं लागलं होतं!

भारतातील काही मुस्लिम समाज हा पाकिस्तानात निघून गेला तेव्हा दलित समाजाने सुद्धा तिकडे जावं यासाठी एक व्यक्ती आग्रही होता.

Read more

गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का?

बाबासाहेबांच्या विचारांचा प्रत्येक बिगर बौद्ध धर्मीय आदर करतो, कारण त्यांनी अमुल्य असे संविधान आपल्याला दिले आहे

Read more

बाबासाहेबां इतकंच संविधान निर्मितीचे श्रेय ‘ह्या’ व्यक्तीला देखील द्यायला हवे!

त्यांनी बजावलेल्या  कार्याचा यथोचित गौरव व्हायला हवा. कारण चित्रपटाची पहिली कथा लिहिणारा व्यक्ती लिहिणारा लेखक हा महत्वाचा असतो.

Read more

बाबासाहेबांची वैचारिक स्मारके – संविधानापासून शेतीतंत्रज्ञानापर्यंत

बाबासाहेब रुजतील, बाबासाहेब उगवतील! बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त लाख -लाख शुभेच्छा!

Read more

इस्लाममध्ये ‘समता’ आहे का? वाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे परखड भाष्य…

“मुस्लिम आक्रमण – राज्य स्थापना यामागचे हेतू ही धार्मिक होते” असे आंबेडकरांचे मत आहे जे सिद्ध करण्यासाठी ते इतिहासकार यांचे संवाद उधृत करतात.

Read more

प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या महत्त्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

प्रजासत्ताक दिनाच्या मागे देखील काही तथ्य दडलेली आहेत, जी प्रत्येक भारतीयाला माहित असणे गरजेचे आहे.

Read more

“दलित” म्हणून हिणवलेला, पण ब्रिटिशांना “आव्हान देणारा ” हिंदू क्रिकेट संघाचा कर्णधार

“एखाद्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती क्रिकेट खेळण्यासाठी एखाद्याची जात विचारात घेतली जाते ह्या चुकीच्या गोष्टीपुढें शांतपणे हार मानणे आम्हाला जमणार नाही. “

Read more

भारतीय स्त्रीला कायदेशीररित्या सर्वांगाने सक्षम करणारे “बाबा”

“भारतीय स्त्रीला कायदेशीरदृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनवणारे बाबा” म्हणून खरं तर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी ते पितृतुल्य ठरावेत. एक बाई म्हणून मला माझ्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या आणि माझ्या हक्काना कायदेशीररीत्या संरक्षण देणाऱ्या या महामानवास त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: अभिवादन.

Read more

“खरे” बाबासाहेब दर्शविणारे, डॉ बाबासाहेबांच्या जीवनातील शेवटचे ६ दिवस!

त्या दिवशी बाबासाहेबांनी अगदी थोडासच जेवण रत्तू यांच्या समाधानासाठी घेतले आणि ते पुन्हा आपल्या ग्रंथ संपत्तीजवळ बसले आणि उठताना कधी नव्हे ते “चल उठा ले कबीरा तेरा भवसागर डेरा!” हा दोहा मोठ्याने बोलू लागले.

Read more

“शेतकऱ्यांच्या हलाखीस नेहरूंनी लादलेली “जीवघेणी न्यायबंदी” कारणीभूत…”

या कायद्यांचा आणि जमीनदारी नष्ट करण्याचा संबंध काय? जमीनदारी च्या नावाखाली सामान्य शेतकऱ्यांची लूट का करण्यात आली? याचे उत्तर काँग्रेस चे गुलाम देतील काय?

Read more

‘ते’ नालायकच आहेत, आरक्षण काढून घ्या त्यांचं! : सुशिक्षित/उच्चवर्णियांच्या चर्चेचं वास्तव

सामाजिक प्रबोधन चळवळी द्वेषआधारित बनण्यापासून रोखणे हे सुद्धा एक फार मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. ‘ते’ नालायकच आहेत, ही मानसिकता बदलण्यासाठी संतुलित साहित्य निर्माण करणे आणि दैनंदिन व्यवहारात त्याचे आचरण या दोन्हीही गोष्टी व्हायला हव्यात.

Read more

“६ डिसेंबर भारताच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस” : महापरिनिर्वाण आणि बाबरी मस्जिदचा विध्वंस

प्रत्येक ६ डिसेंबरला प्रत्येक हिंदुने म्हणावे की मुस्लिम पूर्वी जसे वागले तसा मी वागणार नाही. त्यांचे माझे शत्रुत्व १५ आॅगस्ट १९४७ ला संपले.

Read more

डॉ आंबेडकरांना “सेक्युलर” आणि “सोशॅलिस्ट” हे शब्द राज्यघटनेच्या प्रस्तावनेत नको होते

सेक्युरिझमचा अर्थ काय आहे? घटनेने सेक्युलर असावं ते “इहवादी” ह्या अर्थाने. पण आपल्याकडे सेक्युलरचा अर्थ “सर्वधर्मसमभाव” असा घेतला जातो.

Read more

भाऊ कदमांची माफी, आंबेडकरी बौद्ध, त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य आणि २२ प्रतिज्ञा

गणपती बसविणे जशी त्यांची खासगी बाब होती तशी ही सुद्धा त्यांची पूर्णतः खासगी बाब होती. तरीही त्यांच्या गणपती बसाविण्याला आणि त्यांनी मागितलेल्या माफी प्रकरणाला जाणीवपूर्वक सार्वजनिक करण्यात आले. हे योग्य नाही.

Read more

अबू आझमी, बाबासाहेब आंबेडकर, वंदे मातरम आणि इस्लामी मुळतत्ववाद

आझमी यांच्या वक्तव्याला मुस्लिम समुदायातून उस्फुर्त विरोध हाच आपल्या घटनादत्त सेक्युलर विचारांचा खरा चेहरा आहे.

Read more

काश्मीर प्रश्न समजून घेताना… : काश्मीर आणि भारतीय जनमानस १

काश्मीर हा प्रांत १९४७ पर्यंत तसा राजकीय दृष्ट्या इतर भारतापासून अलिप्तच राहिला होता.

Read more

राज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ! : राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === २००६ मध्ये मा. राज ठाकरेंनी शिवसेनेला अखेरचा “जय

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?