राजकीय मंडळींच्या आश्वासनांना कंटाळून अखेर या समाजाने वेगळ्या राज्याची मागणी केलीय

या विविधतेमुळेच अलीकडे वेगवेगळ्या राज्यांच्या नवनिर्मितीची मागणी केली जात आहे. जसे की महाराष्ट्रातून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे.

Read more

दाऊद कराचीमध्ये असो किंवा नसो मात्र आपली मराठमोळी शाळा आजही दिमाखात उभी आहे

‘नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल’च्या आवारात एकेकाळी लोकमान्य टिळकांचा पुतळा होता. नंतर तिथे बॅरिस्टर जिना यांचा पुतळा उभारला गेला.

Read more

महागाईत मोठे ब्रँड्स आपल्याला गंडवण्यासाठी वापरतात “श्रिंकफ्लेशन” नावाचं शास्त्र अन् शस्त्र!

जगात महासत्ता असलेल्या देशांमध्ये जर युद्ध भडकले तर त्याचे पडसाद संपूर्ण जगावर होतात. कच्या मालाची आयात- निर्यात थांबते परिणामी महागाई वाढते

Read more

हिंदू बहुसंख्य, एकसंध नाही! : धर्मवीर आनंद दिघेंच्या वाक्यातलं भेदक वास्तव

शतकानुशतके हिंदू समाज याच गोष्टींमध्ये विभागला गेलाय, पण आपण कोणीच याचा विचार करत नाही, यावर कृती करत नाही..

Read more

भारतातून “जात” जात का नाहीये? वाचा ही ८ तर्कनिष्ठ कारणं

भारतात आज अनेक जातीजमाती आहेत गेल्या अनेक वर्षांपासून त्या जाती अस्तित्वात आहेत त्यावरून होणारे राजकारण कायमच असते

Read more

भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या ६ कारणे

जे.डी.पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे.

Read more

‘व्हाईट हाऊस’, ‘ताजमहल’, ‘कुंभकर्ण’ यांच्यामुळेच भारताने अमेरिकेच्या हेरगिरीवर मात केली होती!

या मिशनवर असताना सर्व जण एकमेकांशी सांकेतिक भाषेमध्ये संवाद साधत असतं, एवढेच काय तर इथे शास्त्रज्ञांची खोटी नावे सुद्धा ठेवली गेली होती.

Read more

या कारणामुळे हे शिव मंदिर वर्षातल्या ‘फक्त एकाच दिवशी’ उघडलं जातं!! वाचा

आज भारतात अनेक शिव मंदिर अस्तित्वात आहेत प्रत्येक मंदिराचा असा एक वेगळा इतिहास आहे काही मंदिरात साक्षात्कार देखील झाले आहेत

Read more

भारतीय काकडी ठरतेय जगात ‘भारी’, भारतासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट, वाचा

विशेष म्हणजे भारतात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये लोणच्याची काकडी प्रक्रिया करून जगाला निर्यात केली जाते.

Read more

हिऱ्यांच्या खाणी, ८७ बुरूज आणि बरंच काही…या किल्ल्याचं स्थापत्यशास्त्र थक्कच करतं

गोवळकोंडा हा एकेकाळी हिऱ्याची बाजारपेठ होती. जगाला फार उत्तमोत्तम हिरे इथेच मिळाले. कोहीनूर ही पण याचीच देणगी.

Read more

सगळ्यांना फसवून चक्क न्यायाधीशांच्या खुर्चीत बसणाऱ्या या हुशार चोराचे प्रताप! वाचा…

या चोराने वकिलीची पदवी घेतली होती तसेच तो हस्ताक्षरतज्ज्ञ सुद्धा होता. याच ज्ञानाचा उपयोग करून तो चोऱ्या करत व खोटे पुरावे देऊन सुटत असे

Read more

भानामती, काळी जादू, करणी भारतातल्या या ठिकाणी हा प्रकार आजही चालतो!

काळ्या जादूची प्रथा आजही पाहायला मिळते. कधी समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी तर कधी कुठला तरी हव्यास पूर्ण करण्यासाठी याचा आधार घेतला जातो.

Read more

लिंबू-मिरची, आडवी गेलेली मांजर; आपल्या देशातल्या या ११ “अंधश्रद्धा”…

आपल्या देशात सुद्धा अश्या अनेक अंधश्रद्धा आहेत ज्या आपण नकळत पाळतो. आता एकविसाव्या शतकात सुद्धा बरेच श्रद्धाळू लोक ह्यातील अनेक श्रद्धा अगदी इमानेइतबारे पाळतात.

Read more

शरद पवार यांना डावलून “सोनियाजींनी” नरसिहरावांना PM पदावर बसवले, ते घटनाचक्र!

नरसिंहराव सत्तेच्या शिखरावर इतक्या सहजासहजी आरूढ कसे झाले, याचे उत्तर २१ मे ते २१ जून १९९१ या एक महिन्यात घडलेल्या घटनाक्रमातून मिळते.

Read more

महात्मा गांधींचे हे ८ विचार आजही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात!

हे आणि असे अनेक विचार गांधीजींनी त्याकाळात सांगितले होते. सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर आजदेखील अनेक लोक जाताना दिसून येतात.

Read more

भांडण झाल्यावर नेहमी ३६ चा आकडा का धरतात? वाचा यामागचं गंमतीशीर कारणं

हसणं खेळणं आनंदी राहणं जितक गरजेचं असत तसंच मतभेद असणं सुद्धा त्यामुळे एकमेकांची मत,विचार हे आपल्याला जाणुन घेता येते..

Read more

वाजपेयींच्या राजकीय शत्रुचा भाजपकडून जयजयकार, वाचा यामागे काय शिजतंय.

तेंव्हाच राजा प्रताप सिंह यांची सामाजिक ओळख जितकी कल्याणकारी आहे तितकीच त्यांची राजकीय ओळखही तितकीच करारी असल्यावर शिक्कामोर्तब झाले.

Read more

एकेकाळी भारतात बॅन असलेले हे बिस्कीट आज मात्र तुफान लोकप्रिय ठरतंय..!

आज भारतीयांची सुरवात चहा बिस्कीटने होते आज भारतात सुद्दा अनेक बिस्किटांच्या कंपन्या आहेत आपल्याकडील बिस्किटे बाहेर सुद्धा जातात

Read more

एका पाकिस्तानी व्यक्तीने भारताचे केलेले कौतुक वाचून तुम्हाला नक्की अभिमान वाटेल

दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांच्या देशाचं कुतूहल असतं. विकासाच्या चक्रात भारताने खूप प्रगती केल्यामुळे व पाकिस्तान दहशतवादी निर्माण झालेत

Read more

अफगाणिस्तान संघर्ष पाकिस्तानच्या तुकड्यांची नांदी ठरू शकतो! वाचा, समजून घ्या!

भारतातील तुकडे तुकडे गॅंगला समर्थन आणि रसद पुरवता पुरवता खुद्द पाकिस्तानच पुन्हा एका फाळणीच्या उंबरठ्यावर आहे हे मात्र नक्की!

Read more

मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!

तीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.

Read more

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

Read more

“हिंदू-मुस्लिम लोकांचा डीएनए एकच” च्या निमित्ताने: हिंदुत्वाच्या व्याख्येचा पुनर्विचार

आज एकूच देशातील धर्माविषयीचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे, मोहन भागवतांच्या वाक्याने पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाला आहे

Read more

आधी अळी, आता बीफ?… कॅडबरी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! जाणून घ्या

आज आपल्याकडे वास्तूचे उत्पादन करताना त्यात नेमके कोणते घटक असतात याची संपूर्ण माहिती कधीच दिली जात नाही कंपनीने ही माहिती दिली पाहिजे

Read more

गडकरींनी पेट्रोल, डिझेलवर शोधलेला हा उपाय नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

सध्या देशात चर्चेत असलेला सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वाढते पेट्रोल आणि डिझेल दर त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत

Read more

तो सुट्टीवर घरी येण्याऐवजी आली त्याच्या मृत्यूची बातमी, वाचा हृदयद्रावक कहाणी!

कारगिल युद्धाच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत अनेक शूरवीर जवानांनी आपलूं जीवावर उदार होऊन कारगिल मध्ये विजय मिळवला होता

Read more

पावसाळ्यात आजही पाळल्या जाणाऱ्या ११ हास्यास्पद अंधश्रद्धा!

पावसाळ्यात बऱ्याच काही मजेदार गोष्टी लोक मानतात. त्याचा आगापीछा…आडबुड काही माहिती नाही. पण हे गैरसमज सर्व समाजामध्ये पसरलेले आहेत

Read more

‘हातात लशीचा कंटेनर पाठीवर मूल’, वाचा लढाई आधुनिक झाशीच्या राणीची!

कोरोनाकाळात अनेकांनी अथक परिश्रम घेतले आहेत, डॉक्टर नर्सेस यांनी जीवाची बाजी लावून अनेक पेशंट ना वाचवले आहे

Read more

पाकिस्तानची घुसखोर महिला बनली भारतातल्या गावाची सरपंच: वाचा नेमकी भानगड

पुढे तपासादरम्यान हेसुद्धा निदर्शनास आलं की बानो बेगमच्या वोटर कार्ड पासून, आधार कार्ड आणि सगळे कागदपत्र खोटे होते.

Read more

पायावर देखील उभी राहू न शकणारी, आज जगाला देते आहे ‘योगा’चे धडे!

एकवेळ वेळ होती जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी देखील राहू शकत नव्हती आणि आज संपूर्ण जगाला योगाचे धडे देते. ती खरंच सर्वांसाठी एक प्रेरणा आहे.

Read more

विनोदी रामायण ते गांधीहत्येचं षडयंत्र उलगडणाऱ्या या १० पुस्तकांवर भारतात बंदी आहे!

ही पुस्तकं तुम्ही खरेदी किंवा विक्री करू शकत नाही, इम्पोर्ट करू शकत नाही एवढंच नाही तर ही पुस्तकं संग्रही असणं हा देखील एक गुन्हाच आहे!

Read more

इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा

भारतावर आक्रमणास सुरुवात झाली ती इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात! भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला लढली

Read more

एका क्रांतिवीराला सलामी देण्यासाठी भारतीय रेल्वे इथे २ मिनिटे थांबते…!!

भारतीय रेल्वे आज देशाच्या अनेक भागातून जाते मात्र काही ठिकाण आहेत अशी जिथे ती आवर्जून थांबते कारण वेगवेगळी असतात

Read more

कोरोनापूर्व काळापासूनच, हे गाव दरवर्षी चारमहिने असतं ‘लॉकडाऊन’…!!!

नैसर्गिक आपत्ती येत असतात जात असतात मात्र माणूस कायम संघर्ष करत असतो त्यातूनच तो पुढे जात असतो आपत्ती छोटी असो किंवा मोठी

Read more

सगळ्यांच्याच मोस्ट फेवरेट फालुद्याचं इराणी आणि मोघलाई कनेक्शन जाणून घ्या!

फालुदा हा तुम्ही कुठेही खा, त्याच्या मूळ प्रक्रियेत फारसा फरक नसतो, फक्त त्यात तुम्ही आणखीन कोणते वेगळे पदार्थ घालता त्यामुळे तो स्पेशल बनतो!

Read more

प्राचीन खांबांमधून येणारा गूढ ध्वनी शास्त्रज्ञांना आजही बुचकळ्यात टाकतो

प्राचीन मंदिरांचा भारताला ऐतिहासिक ठेवा आहे, ह्या प्राचीन मंदिरांमध्ये अद्भुत अश्या गोष्टी आहेत ज्यावर अनेक वर्षांपासून संशोधन सुरु आहे

Read more

कोरोनाची दुसरी लस घेण्यास उशीर झाला तर? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं

कोरोनाला हरवण्यासाठी लस हे आपले सर्वात मोठे शस्त्र आहे. मात्र आता याच लसीवरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read more

भारताबद्दलच्या तुम्ही न वाचलेल्या १० अभिमानास्पद गोष्टी! आवर्जून वाचा…

आपल्या भारतात प्राचीन संस्कृती, विविधता, नैसर्गिक सौंदर्य अशाअनेक रत्नांनी जडलेली-सजलेली आपली भारत मातेच्या गोष्टी स्वतःत लपवून उभी आहे.

Read more

पाककडे आहेत भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे. तरीही पाकला भारताची भीती का?

आजच्या घडीला कोणालाही युद्ध परवडण्यासारखे नाही. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे. देशातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचा आहेत.

Read more

भारत असहिष्णु? तक्रार करणाऱ्यांनी वाचायला हवीत सहिष्णुतेची ही उदाहरणं!

आम्ही इतर धर्माच्या लोकांचे सणदेखील तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो आणि त्यांच्या देवतांबद्दल, धार्मिक स्थळांबद्दल सुद्धा आदर बाळगतो.

Read more

भारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग?

राफेल विमान कधी येणार याची पक्की तारीख अजून नाही. त्यामुळे आपली वायू सेनेची मदार सु-३० आणि मिग-२१वर राहणार यात शंका नाही.

Read more

नरभक्षक वाघ – जंगलाच्या या राजाची रंजक कथा वाचा – भाग १

सभ्य, लाजाळू, गरजेपुरती शिकार करणारा आणि माणसाच्या वाटेला न जाणारा हा जंगलचा शेहेनशाह कधी कधी नरभक्षक बनतो. आणि इतका भयंकर कि बस..!

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?