“तुम्ही वर येऊ नका मी यांना बघून घेतो” म्हणत देशासाठी प्राण पणाला लावणारा ‘मेजर’!

लिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.

Read more

अपहरण असो किंवा २६/११ चा हल्ला, अदानी यांचं नशीब भलतंच जोरावर होतं…

गँगस्टरकडून झालेलं अपहरण नुसत्या खंडणीवर निभावलं. ताजमधील ते जेवण विस्मरणात जावं अशीच गौतम अदानी यांची इच्छा असेल, हे मात्र नक्की…!

Read more

२६/११ नंतर लगेच सर्जिकल स्ट्राईकचा प्रस्ताव मनमोहन सरकारसमोर ठेवला होता पण…

आपल्या वायुसेनेने २६/११ च्या हल्ल्यानंतर तात्काळ दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव त्यावेळच्या सरकारपुढे ठेवला होता, पण त्याला मंजूरी मिळाली नाही.

Read more

बलाढ्य भारतावरील कधीही न पुसला जाणारा ओरखडा

या हल्ल्यात धारातीर्थी पडलेल्या शूर वीरांची आणि  या हल्ल्यात हकनाक बळी पडलेल्या सर्व निष्पाप जीवांची आठवण झाली तरी प्रत्येक भारतीय हळहळतो!

Read more

हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच!

ह्या समाजात अशीही माणसं आहेत जे समाजप्रिय नसतात, समाजकंटक म्हणून ओळखले जातात, ज्यांना समाजात शांती नको असते, आपलं वर्चस्व, वरचढपणा त्यांना सिद्ध करायचा असतो

Read more

२६/११ च्या भीषण हल्ल्यात हे ठिकाण सुद्धा होतं ‘टार्गेट’ – जिथे ४ इस्रायली ज्यू मारले गेले

अजूनही कित्येक इस्रायली लोकं मुंबईत हल्ला झालेल्या ‘त्या’ ठिकाणाला भेट देतात आणि त्यांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. इथे त्यांना अजिबात असुरक्षित वाटत नाही.

Read more

२६/११ च्या पीडितांचे हे अनुभव आज इतक्या वर्षानंतरही अंगावर सरसरून काटा आणतात..!

मध्य रेल्वेने दीपक यांना बहादुर पुरस्कार देऊन सन्मानित केले आणि सध्या ते भायखळा येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कनिष्ठ लिपिक आहे.

Read more

शहीद करकरे यांच्या मृत्यूबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा अजेंडा काय?

पुढे कसाबला जिवंत पकडल्यावर कामा हॉस्पिटलच्या परिचारिका अंजली कुलथेंनी ओळख परेडमध्ये सात अनोळखी माणसांत कसाबला बरोबर शोधून काढला.

Read more
error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?