भारतीय सैन्याच्या १४ रेजिमेंट्स ज्या कुठलीही मोहीम अगदी सहज फत्ते करू शकतात!
भारतीय सैन्य ही वेगवेगळ्या रेजिमेंट्स मध्ये विभागली गेली आहे. आवश्यकतेनुसार या रेजिमेंट्सना त्यांच्या मोहिमेवर धाडले जाते.
Read moreभारतीय सैन्य ही वेगवेगळ्या रेजिमेंट्स मध्ये विभागली गेली आहे. आवश्यकतेनुसार या रेजिमेंट्सना त्यांच्या मोहिमेवर धाडले जाते.
Read moreजात नाही ती जात असं म्हणतात. पण, काही माणसं जात धर्म याच्या पलीकडे असतात. जात धर्मापेक्षा त्यांना आपली तत्वे, आपला देश मोठा वाटत असतो.
Read more‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.
Read moreनवतरुणांना, १७ ते २१ वर्ष भारतीय आर्मीत काम करण्याची संधी, ११.७१ लाख इतकं मानधन असं ‘अग्निपथ’ योजनेचं थोडक्यात स्वरूप आहे.
Read moreदेशासाठी सर्वोच्च पराक्रम गाजवण्याचा विक्रम केला आणि शत्रू सैन्याचा पाडाव करून प्राण त्यागला. अशा ह्या थोर, पराक्रमी योद्ध्यास आमचे शतशः वंदन !
Read moreटेबलच्या बाजूला एक रिकामी खुर्ची देखील आढळून येते. ही ‘Missing in Action’ किंवा ‘Prisoners of War’ सैनिकांच्या स्मरणार्थ ठेवली गेली आहे.
Read moreया निधी करमुक्त असेल. आपल्या कार्यकाळात ज्या सैनिकांना अपंगत्त्व किंवा मृत्यू येईल त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना त्यासाठी भरपाई दिली जाईल.
Read more३५ वर्षांची ही आदिवासी महिला चिकाटीचा आदर्श होती. हिरव्या वर्दीबरोबरच तिच्या चेहर्यावरील आत्मविश्वासही जबरदस्त होता.
Read more२००८ साली मार्शल माणेकशॉ हॉस्पिटलमध्ये असताना या पागीचं नाव सतत घेत. तेंव्हा पागीविषयी विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला होता.
Read moreपाकिस्तानने त्याला गांभीर्याने घेतला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला युद्धाची धमकीच दिली.
Read moreलिहितांना अंगावर काटा येणाऱ्या या प्रसंगात ज्याप्रकारे संदीप उन्नीकृष्णन् यांनी जे धाडस केलं त्याचं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.
Read moreडॉ. सीमा राव यांची ओळख केवळ भारताची पहिली महिला कमांडो ट्रेनर एवढीच नसून त्यांच्या यशाचा आलेख हा त्या पलीकडला आहे.
Read moreकित्येक राजकीय नेत्यांनी हनुमान चालीसा आणि अजान यावरून होणाऱ्या वादाला खतपाणी घातलं तर काहींनी कठोर शब्दात या सगळ्याची निंदा केली.
Read moreसिनेमांमध्ये अतिरेकी छावण्यातील दृश्य आपलं मन विचलित करतात. प्रत्यक्ष राहण्याचं शिवधनुष्य मेजर मोहित यांनी कसं पेललं असेल याचा विचारंही कठीण!
Read moreमद्यपान करणे हे तसे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारकच मानले जाते. डॉक्टर देखील मद्यपान न करण्याचा सल्ला देत असतात.
Read moreदेशासाठी लढणाऱ्या या कुत्र्यांची सध्याची स्थिती काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला, तर वेगवेगळी आणि विरोधाभास असलेली माहिती पाहायला मिळते.
Read more१६ मे १९७५ ह्या दिवशी सिक्कीम हे भारतामध्ये विलीन करण्यात आले. हे आता भारताचे २२ वे राज्य म्हणून ओळखले जाईल
Read moreसर्जिकल स्ट्राईक वगैरे सारखी अत्यंत महत्वाची-जोखमीची जबाबदारी साठी स्पेशल फोर्सच्या कमांडोजना जे प्रशिक्षण दिले जाते ते म्हणजे केवळ “अग्निदिव्य”
Read moreओनिरच्या प्रस्तावित सिनेमात मेजर जे सुरेश यांचे काश्मीर मधील एका १५ वर्षीय मुलासोबत अनैतिक शारीरिक संबंध होते हे दाखवण्यात येणार होते.
Read moreअरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते ‘अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारका’चे उद्घाटन केले
Read moreया घटनेनंतर लालू प्रसाद जेलमध्ये गेले व त्यांच्या पत्नी राबडी देवींनी मुख्यमंत्री पद सांभाळून उर्वरित सत्र पूर्ण केलं.
Read moreभारतीय सैन्य केवळ सीमारक्षण नाही तर समाज उपयोगी कामे देखील करत असतं; स्थानिकांच्या जवळ जाऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.
Read moreस्वतःच्या देशाचे तुकडे होईपर्यंत लोकांपासून लपवणारांच्या म्हणण्याकडे की तुमच्या स्वतःच्या सैन्याच्या, ज्याने कधीही खोटं बोललेलं नाही!
Read moreया कंपनीला एयरलाइन्स कडून बोनस मिळतो, तसेच प्रत्येक तिकीट वर ते त्यांचे शुल्क पण घेतात. यामधूनच त्यांच्या कंपनीचा नफा होतो.
Read moreज्या त्या राज्यात आणि देशात जे सत्ताधीश, महान नेते, संत, महात्मे होऊन गेले त्यांच्या कारकिर्दीची ओळख पुढच्या पिढीला व्हायला हवी.
Read moreतुम्ही पाकिस्तानात असलेल्या कुटुंबाला भेटू शकणार नाही आणि तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या शरीराचे काय होईल, याचाही विचार करा.
Read moreयुनिफॉर्म घालायला मिळणे अतिशय गौरवाचे आणि जबाबदारीचे काम! युनिफॉर्म घालणाऱ्या आपल्या शूर सैनिकांची सुरक्षा आणि कम्फर्ट बघणे अतिशय आवश्यक आहे.
Read moreसीडीएस पदाच्या निवृत्तीची प्रक्रिया व पदाच्या योग्यतेबाबत अजूनही नियम किंवा निर्देश जाहीर करण्यात आलेले नाहीत असे तज्ज्ञांचे मत आहे.
Read moreआपल्या चोख कामगिरीमुळे आणि कायमच देशाची सुरक्षा हे आद्य कर्तव्य मानणारे बिपीन रावत आज आपल्यात नसले तरी त्यांची कामगिरी नक्कीच प्रेरणादायी आहे
Read moreनिलगिरीचे डौलदार वृक्ष असल्याने हा भाग जंगल प्रकारात मोडतो. दक्षिण भारतातील जंगल जितकी विस्तीर्ण आहेत तितकीच ती दाटीवाटीची आहेत.
Read moreनवीन आयुष्य सुरू करण्याचा मार्ग बाजूला सारून निकितांनी पतीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय केला आणि अकादमीत प्रवेश घेतला.
Read moreबुलेटप्रुफ जॅकेट, रायफल आणि हेल्मेट व्यतिरिक्त एक वेगळा प्रकार बघायला मिळतो. त्याला पटका म्हणतात. हे स्टॅण्डर्ड हेल्मेटच्या तुलनेत हलके आहे.
Read moreपराकोटीचं देशप्रेम, आणि देशासाठी कोणत्याही अवस्थेत युद्ध लढणाऱ्या इयान यांना एक कडक सल्युट तर व्हायलाच हवा.
Read moreआईचे गूण माहीत पूरेपूर उतरले असल्यानं तिलाही पहिल्यापासूनच आर्मीतच जायचं होतं. एनसीसी करतानाच महिला ही परिक्षा देण्याची संधी लाभली.
Read moreभारतीयांचा त्यांच्या सेनेवर खूप विश्वास आहे. त्यामुळे ह्यात आरक्षणाचं विरजण लागू नये आणि आपली सेना निरंतर अशीच मजबूत आणि कर्तव्यदक्ष राहावी…
Read moreते १६ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते. जम्मू काश्मीरच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी एकूण ३५ आतंकवाद्यांना ठार मारलंय.
Read moreआजही त्यांच्या शौर्याच्या गोष्टी तिथल्या मुलांना इतिहासात शिकवल्या जातात यावरून त्यांच्या कर्तृत्वाची महती लक्षात येऊ शकते.
Read moreसुरक्षेसाठी बंदूक आणि डॉक्टरांचे अस्त्र असलेले स्टेथस्कोप या दोन शस्त्रांच्या साथीनेे त्या सीमारक्षणासाठी सज्ज झाल्या आहेत.
Read moreअचाट शौर्य दाखवणाऱ्या विराला आधी मरणोत्तर परमवीर चक्र जे सैन्यातील सर्वोच्च पदक आहे ते देण्यात आलं. पण नंतर ह्या विरापुढे मृत्यूही हरला.
Read moreआपल्या सैन्याला बिकट प्रसंगी तात्काळ महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह वाहनाची गरज असते. ही गरज भागवते – मारुती जिप्सी.
Read moreभारतीय लष्करातील जवानांनी सियाचिनचा ताबा घेऊन केवळ पाकिस्तानचा सियाचीन काबीज करण्याचा डावच उधळून लावला नाही तर पाकिस्तानी सेनेच्या जवानांना सुद्धा यमसदनी धाडले.
Read moreत्यानंतर जे घडलं, ते मात्र भलतंच होतं. मागच्या वेळी दुधाने तोंड भाजलं असल्याने, यावेळी भारत ताकही फुंकून पिणार हे नक्की!
Read moreजन्माने आपण पाकिस्तानी आहोत असं काहीही मनात न ठेवता त्यांनी देशाची सेवा केली. देशाच्या उपयोगी पडेल अशी महान कामगिरी बजावली.
Read moreपूर्व लडाखमध्ये शून्य डिग्री किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तैनात असलेल्या आपल्या सैनिक बांधवांना ‘हिम तापका’मुळे खूप मदत होणार आहे.
Read moreवास्तविक, भारताची सध्याची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती पाहता भारत सरकारने अफगाणिस्तानमध्ये लष्कर न पाठविणेच भारतासाठी योग्य ठरेल.
Read moreआज कोणताही विशेष दिवस नाहीये. आपल्या जवानांबद्दल असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे.
Read more२८ आणि २९ सप्टेंबर २०१६ या दोन दिवसात भारतीय सेनेने पाकिस्तान ने बळकावलेल्या काश्मीर मध्ये घुसून तिकडचे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले!
Read moreकाहींचे सनदी अधिकारी हे रोल मॉडेल असतात तर काहींचे लष्करातील अधिकारी. मेजर आर्य यांच्याकडे हे दोन्ही गौरव उपलब्ध आहेत.
Read moreह्या संपूर्ण परिसरात फिरल्यानंतर, देशाभिमान आणखीनच दुणावतो, भारतीय नागरिक असल्याच्या अभिमानाने उर भरून येतो.
Read more१९६२ च्या भारत-चीन युद्धातील पराभवानंतर “स्पेशल फ्रंटियर फोर्स”ची स्थापना त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आली.
Read moreअसे हे भारताचे वीर बहादूर जवान. चला या पंधरा ऑगस्टला त्यांच्या आठवणीत स्वतःला गौरवशाली, भाग्यशाली समजू या. आणि त्यांना एक कडक सॅल्यूट देऊ या.
Read moreजेव्हा ही मारामारी थांबली त्यावेळी लक्षात आलं की तेवीस वर्षाच्या या तरुण मुलाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल १२ चिनी सैनिकांना मारले होते.
Read moreया लोकांचं आयुष्य खूप खडतर आहे हे अमान्य करूच शकत नाही. विशेषतः त्यांच्या कुटुंबीयांचं, आपल्या घरातील कर्ता २ दिवस घरात नसेल तर कसं वाटत?
Read moreआपण सगळेच देशभक्त असतो. पण, ती भावना जागृत करण्याचं काम देशभक्तीपर गीतं, डायलॉग्स आणि सिनेमा करत असतात हे सर्वांना मान्य असेल.
Read moreस्त्री पुरुष समानतेच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय सैन्यात महिला आधीकाऱ्याद्वारे पुरुष जवानांच्या तुकडीचे नेतृत्व करणे हा निर्णय अतिशय कौतुकास्पद आहे.
Read moreचीनला त्याठिकाणी भारताने रस्ता करू नये असे वाटते. याचं मुख्य कारण म्हणजे भारताने रस्ता केल्यास त्यावरून भारताची लष्करी वाहने प्रवास करतील.
Read moreभारतीय सेना जगातील ४ थ्या क्रमांकाची शक्तिशाली सेना आहे. सेनेजवळ अनेक शस्त्रे आहेत जे शत्रूंशी सामना करण्यात मदत करतात, त्यांच्या सर्वोत्कृष्ट दहा बंदुकी!
Read moreकाही सैनिक हसत हसत मृत्यूला कवटाळणारं, सतत जन्म मरणाच्या सीमेवरचं खडतर आयुष्य स्वीकारतात..कोण आहेत ते बहादूर लोक? वाचा दोन भावांची खरीखुरी कहाणी…
Read moreहे स्मारक असे बांधण्यात आले आहे की त्यामुळे राजपथावर आधीपासूनच असलेल्या प्रतिष्ठित संरचनांबरोबर ते शोभून दिसेल व त्यांना कुठलाही अडथळा होणार नाही.
Read moreजर या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर सामान्य भारतीयाला देखील सेनेत तीन वर्षासाठी का होईना गौरवशाली अशा भारतीय सेनेत सेवा बजावता येईल.!
Read moreसध्या भारताकडून सुरक्षेच्या दृष्टीने काही हायस्पीड बोट या सरोवरावर तैनात करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे सरोवरावर गस्त घातली जाते.
Read moreसैनिक जो पराक्रम गाजवतात, आपले रक्त सांडतात, प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात ते पाहून या रम्य कथा आपल्याला अंतर्मुख करून जातात.
Read moreह्या सगळ्यात इंडियन एयरलाईन्सने खूप मोलाचा सहभाग घेतला. ह्याच काळात Mi-8 मिडीयम हेलिकॉप्टर्स व Mi-25 गनशिप्स तसेच, लाईट हेलिकॉप्टर्सचाही उपयोग करण्यात आला.
Read moreसैनिकांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची फेड आपण कधीच करू शकणार नाही. पण त्यांना स्मरून त्यांच्या साठी आणि त्यांच्या घरच्यांसाठी कायम प्रार्थना करू शकतो…!
Read moreत्यांनी ६ दिवसात १०३ मोठ्या शस्त्रक्रिया करून जखमींचे प्राण वाचवले हे प्रत्यक्ष कोरियाच्या सेनाप्रमुखाने पाहिले होते आणि भारतीय वैद्यकीय सेवेची स्तुती केली.
Read moreभारतीय सैन्य काय फक्त सुरक्षेची काम करत नाही तर त्यांची रेजिमेंट जिथे असते तिकडचे स्थानिक प्रश्न सोडवण्यात सैन्यातले एक्स्पर्ट लोक हिरीरीने भाग घेतात!
Read moreएक तर भूसुरुंग होते आणि दुसरं म्हणजे हा सर्व टप्पा उखळी तोफा आणि यंत्रचलित बंदुकीच्या आवाक्यात येत होता.अशावेळी भारतीय सैन्य पुढे सरकणार तरी कसं?
Read moreत्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश मिळवला व तब्बल ३७ वर्ष मातृभूमीची सेवा केली. त्यांचा आदर केवळ भारतातीलच लोक नाही तर पाकिस्तान व इजराईल येथील लोक सुद्धा करतात.
Read moreभारतीय सैन्याचा इतिहासात आजवर फक्त दोनच अशे सैनिक होऊन गेले ज्यांना भारतीय सैन्याचा सर्वात मोठा “फिल्ड मार्शल” हा ‘किताब मिळाला आहे
Read moreहे युद्ध भारतासाठी अतिशय महत्वाचे ठरले कारण ह्या युद्धामुळे भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या सैन्याच्या ताकदीचा व त्यांच्या युद्धाच्या पद्धतीचा अंदाज आला.
Read moreआपले कर्तव्य बजावणाऱ्या अनेक सैनिकांना कामगिरीवर असताना झोप न येण्याची, वजन अचानक कमी होण्याची तक्रार सतावते. कधी-कधी त्याचा परिणाम मेंदूवर देखील होऊ शकतो.
Read moreगोळी लागलेली असताना देखील या जवनांमध्ये अशी कुठली उर्जा संचारत असेल की त्या अवस्थेतही ते शत्रूशी दोन हात करतात. हे प्रश्न नेहमीच आपल्याला पडत असतात.
Read moreलष्करी सामर्थ्याचा विचार केला तर १३ लाखांचे खडे सैन्य तर साडेसहा लाखांचे राखीव सैन्य भारतीय थलसेनेकडे आहे.
Read moreकुणाला कधी राजकीय सिंहासनावरून खाली उतरवायचे याची समाज भारताती जनतेला आहे याची अशा राजकीय नेत्यांनी जाण असू द्यावी.
Read moreअसेच एक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अमन ठाकूर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण पत्करले.
Read moreएकूणच हर्षवर्धन झाला, अजिंक्य जाधव व हाकिझ काझी या तिन्ही लहान मुलांनी गेल्या काही दिवसांत केलेली संशोधने ही भारतीय बुध्दीमत्तेची उदाहरणे जगासमोर मांडणारी आहेत.
Read moreमात्यापित्याचा स्वप्नांची कावड घेऊन न थांबता धावणारा हा श्रावणबाळ आज आपल्या भारतभूमीच्या संरक्षणासाठी दोन्ही पाय घट्ट रोवून उभा आहे.
Read moreभारताच्या दृष्टीने ही अत्यंत गौरवास्पद बाब होती, भारताकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या प्रत्येकाला या नंतर जबरदस्त प्रतिउत्तर दिला जाईल असा कठोर संदेश या स्ट्राईकच्या माध्यमातून दिला गेला.
Read moreअसं म्हणतात की यांची बंदूक म्हणजे बायकोची सवत पण इतक्या कडू सवतीवर पण अखंड प्रेम करणारी बायको, नवरा सुखरूप राहावा म्हणून वडाला ११ फेऱ्या जास्ती मारत असावी.
Read moreया भूमीसाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या, या देशावर-मातीवर प्रेम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या मनात जर असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण?
Read moreदेशासाठी हे जवान रोज आपले प्राण पणाला लावतात, शहीद होतात. त्यातच ह्या जवानांसाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे. त्यांची ही मदत जवानांसाठी नक्कीच फायद्याची ठरेल.
Read moreगोरखा रेजिमेंट साठी अधिकाऱ्यांना गोरखा भाषा शिकणं महत्वाचं असत. ज्यामुळे ते गोरखा रेजिमेंटमधील सैनिकांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधू शकतील.
Read moreआमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi === लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही देखील बुचकळ्यात पडला असेल.
Read moreएका रात्रीत एलओसी १२ किमी एवढ्या मोठ्या अंतराने सरकली. भारताचे अधिकृत नागरिक या नात्याने गावकऱ्यांना कोणतीही इजा पोहोचवली जाणार नाही.
Read moreसैनिकांनी ID दाखवल्यास त्यांना २५% सूट मिळते. तसेच, ID दाखवणारी व्यक्ती सैनिकी गणवेशात असेल तर त्यांना ५०% सूट मिळते.
Read more